प्रेम प्रकरणाला व विवाहाला विरोध असल्यामुळे प्रेमीयुगुलाने कसारा घाटात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. ...
सॅटीस परिसर फेरीवाला धोरणांतर्गत नो-हॉकिंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनीदेखील या परिसरात फेरीवाले असणार नाहीत, ...
दरड कोसळून २००५ मध्ये दासगावात मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली होती. या दुर्दैवी घटनेच्या आठवणी आजही ताज्या आहेत. ...
संपूर्ण कोकणातील ७२० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यावर कोळी बांधवांची वस्ती असून मासेमारी हा प्रमुख व्यवसाय प्रामाणिक व निष्ठापूर्वक करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असतात. ...
रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अवकाळी पावसास सुरुवात झाली. ...
काल मांडण्यात आलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला चांगलीच लॉटरी लागली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मध्य ...
रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई शहर आणि उपनगरवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या एमयूटीपी टप्पा-३ ला मंजुरी देण्यात आली ...
शेअर टॅक्सीमध्ये महिलांसाठी पहिली सीट राखीव असल्याची घोषणा झाल्यानंतरही महिलांना त्या जागेवर बसू दिले जात नाही व त्यामुळे महिलांच्या ...
झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला पायाभूत सेवा सुविधा देण्यासाठी महसूल वाढवण्यासंदर्भात पनवेल नगरपालिकेने पाणीपट्टीत ४५० रुपयांची वाढ करण्याचा ...
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसंदर्भात सिडकोच्या वतीने पुनर्वसन व पुन:स्थापना योजना राबविण्यात येत आहे. ...