रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने आंबा, काजू, वाल आणि भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील १६ हजार ८२४ हेक्टर आंबा क्षेत्रापैकी ६ हजार ७१२ हेक्टरातील आंब्यास बसला आहे. ...
शिवडी खाडीत उतरलेले सुमारे १५ हजार फ्लेमिंगो पक्ष्यांना पाहण्यासाठी शनिवारी तब्बल ५ हजारावर पक्षीप्रेमींना गर्दी केली होती. ...
मुंबईच्या विकास आराखड्यासाठी प्रदर्शित पहिल्या मसुद्यात बेघरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. २०११ सालच्या जनगणनेनुसार मुंबईत ५७ हजार ४१६ बेघरांची नोंद करण्यात आली आहे ...
अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात चार जणांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अटक केलेल्या टिंकूसिंग याच्यावर आज ...
देवनार डम्पिंग ग्राउंडवर सातत्याने लागणाऱ्या आगीच्या धुराने लगतचे रहिवासी त्रस्त झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी येथे लागलेल्या ...
महापालिकेद्वारे पी/उत्तर विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी कांदिवली (पूर्व) येथे १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर ७५० मिमी व्यासाची ...
पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईकारांनी पुढाकार घ्यावा, ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा मंत्र आपला मानावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे. ...
पनवेल तालुका पत्रकार मंच आणि ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने पनवेल बसस्थानकावर स्वाइन फ्लू आजाराबाबत जनजागृती केली ...
महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या शिवकालीन शस्त्रांची ओळख नवी मुंबईकरांना व्हावी, शस्त्रांच्या माध्यमातून त्यावेळचा इतिहास उलगडावा ...