मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या महापालिका निवडणुकांत एकहाती सत्ता मिळवण्याकरिता कामाला लागले आहेत. ...
राज्यासह मुंबईला अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर आता सुटलेल्या थंड गार वाऱ्यामुळे मुंबई चांगलीच गारठली आहे. ...
गोवंडी, मानखुर्द परिसरातील माफियाच कचऱ्याला आग लावत असून, याकडे दुर्लक्ष करीत प्रशासन लोकांच्या जिवाशी खेळ करीत आहे, ...
वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करत वीज ग्राहकांना झटका दिला असतानाच आता १ एप्रिल २०१५ पासून बेस्टच्या वीज ग्राहकांनाही वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. ...
कचरा वेळच्या वेळी उचलला जावा म्हणून आता कोकण रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वाढीव भत्ता देण्याचे ठरविले आहे. ...
रिक्षातील मुलींश्ी असभ्य वर्तन केल्याच्या घटनेनंतर नौपाडा पोलिसांनी सोमवारी फुलचंद गुप्ता (४३) या ढोकाळीच्या रिक्षाचालकाला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीही दिली आहे. ...
आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून केंद्रीय करांच्या वाट्यापोटी एकूण दोन लाख १७ हजार ९७९ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. ...
होळी आणि रंगपंचमी हे दोन्ही दिवस म्हणजे मजा, मस्ती आणि पुरणपोळीचे. बुरा ना मानो होली है... म्हणत अबालवृद्धांपासून सगळेच होळीचा आनंद मनसोक्त लुटताना दिसतात. ...
वारी’ ही महाराष्ट्राची परंपरा आहे. वारकरी संप्रदायातील वारकरी जसे दरवर्षी न चुकता आषाढी वारीला जातात, तसेच वर्षातून एकदा सर्वांनी घुमानला जावे. ...
अंदाजित खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये काम करण्यास तयार रस्त्यांचे ठेकेदार प्रत्यक्षात पालिकेला आर्थिक खड्ड्यात घालत आहेत़ ...