पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गासह हार्बरच्या पनवेल-नेरुळ स्थानकांदरम्यान अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
ठाणे व पालघर जिल्ह्यात सुमारे तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे ७१० हेक्टरवरील आंब्यांच्या बागांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
रस्त्याच्या कामांखेरीज महापालिकेची अनेक विकासकामे विविध टप्प्यांवर रखडली आहेत. त्यांचा आढावा पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी घेतला. ...
गर्भवतींना लोहाची जास्त गरज असते. बाळ पोटात असताना त्याच्या शरीरात लोह साठवते, त्यातून जन्मल्यानंतर सुमारे सहा महिने लागणाऱ्या लोहाची गरज भागवली जाते. ...
शहरीबहुल समजल्या जाणाऱ्या पनवेल परिसरात स्त्री जन्मदर कमी असल्याचे पनवेल नगरपालिका आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागातील आकडेवारीवरून उघड झाले आहे. ...
स्त्रीने अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठविला पाहिजे. आपल्यातील न्यूनगंड काढून आत्मसन्मानाने जगायला शिकले पाहिजे, ...
क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तेजस्वीला यंदाचा प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. ...
पनवेल तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील कल्हे गावाच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर एक बेवारस कंटेनर आढळून आला. ...
महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून अज्ञान आणि दुर्लक्षितपणामुळे अनेक स्त्रिया यामध्ये दगावतात. ...
गुरुवारी संध्याकाळी होळी पेटविल्यानंतर मुंबई आणि उत्तर भारतामध्ये सर्वत्र उत्साहात धूलिवंदन साजरे केले गेले. ...