ठाणे जिल्ह्याचे विभाजन करीत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी साडेपाचशे ते सहाशे कोटी रू. चा प्रस्ताव पालघरच्या जिल्हा नियोजन ...
गेल्या २४ वर्षांत अलिबाग व मुरुड या दोन तालुक्यांत १४१ तर संपूर्ण जिल्ह्यात एकूण २८६ बेकायदा बांधकामे झाली आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाने शासनास सादर केलेल्या ...
वाहन चालकांचा प्रवास सुखकर व्हावा व महामार्गावरील वाहतूक कोंडी रोखावी याकरिता सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले, तसेच प्रत्येक थांब्यावर प्रशस्त बसथांबा उभारून ...
तालुक्यात अनेक ठिकाणी दुबार भातपीक घेतले जाते. कालव्यातून आलेल्या पाण्यावर शेती केली जात असून सध्या शेतक-यांची भातशेती लावण्यासाठी लगबग उडाल्याचे चित्र पहावयास मिळत ...
संकटात असलेल्या प्रत्येक महिलेच्या मागे सर्व महिलांनी एकत्रित उभे राहिले पाहिजे. आज जगाला आईची गरज आहे. मातृत्वाचा गुण मागे ठेवून जग सुंदर होऊ शकत नाही’, ...