‘मुंबई जेव्हा द्विभाषकी राज्य होते, त्यावेळी मराठी आणि गुजराती समाज गुण्यागोविंंदाने नांदत होते. मात्र जेव्हा गुजरात मुंबईपासून वेगळा झाला त्यावेळी या दोन्ही समाजात दुरावा वाढेल, ...
वर्षभर आजाराने अंथरुणावर खिळलेल्या आईचा मृत्यू झाला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आईच्या पार्थिवाला अग्नी देताच तिने आपल्या काळजावर दगड ठेवत विज्ञान विषयाचा शेवटचा पेपर दिला. ...
रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे लगत पाली फाटा येथे असणाऱ्या रिलायन्स सिलिकॉन या केमिकल कंपनीला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
रक्त, थुंकी, लघवीच्या तपासण्या करून आजाराचे निदान करणाऱ्या काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये सर्रास काळाबाजार चालू आहे. अनेक लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्टचे फक्त नाव वापरले जाते. ...