भटक्या-विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्या वेदना समाजाने आधी समजून घेतल्या पाहिजेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी मांडले. ...
‘शेम आॅन कंट्री’ अशा शब्दांत अग्निशमन दलाच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री रिया सेनने घटनास्थळावर मात्र आमची प्रशंसाच केली होती, ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘एसक्यूएस’ या कंपनीला हिंजेवाडी आयटी पार्कमध्ये गुंतवणुकीसाठी दोन एकर जागा देण्याचा निर्णय घेतला. ...
मुंबई, नागपूरनंतर आता राज्यातील पुणे शहर व परिसरासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून, यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ...
बाबासाहेबांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी त्यांच्या मूळ आंबडवे गावी ५ कोटी रुपये खर्चून शिल्पसृष्टी उभी करण्याचा निर्णय २००९मध्ये आघाडी सरकारने घेतला होता. ...
चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने खजिन्यातील रोखीची तूट भरून काढण्याच्या दृष्टीने १३ सरकारी कंपन्यांतील निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेचे संकेत दिले आहेत. ...
ठाणे, पुणे, रत्नागिरी व नागपूर येथील मनोरुग्णालयांचे खाजगीकरण करण्याबाबत राज्य शासनाने विचार करावा, अशी सूचना करीत या रुग्णालयाचा दर्जा वाढवण्यासाठी नेमके काय केले जाणार आहे, ...