गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांची यावर्षी किंमत वाढली आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे ...
तारापूर एमआयडीसीच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या जुनाट पाईपलाईनमधून आधीच क्षमतेपेक्षा दुपटीने प्रदूषित पाणी समुद्रात सोडले जात असताना ...
ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार वेतन मिळावे याकरिता स्थानिक पातळीवर प्रत्येक कामगार उपायुक्त कार्यालयात दावे दाखल केले होते ...
येथील ग्रामीण रूग्णालयातील वीज पूरवठा खंडित करण्यात आल्याने मागील तीन महिन्यांपासून डॉक्टर अंधारात रुग्णांवर उपचार करीत असल्याने रुग्णांचे ...
हे शहर झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे या शहराचा नियोजित विकास ...
निवडणूक लढविताना जातपडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक करून आरक्षित जागेवर योग्य त्या उमेदवाराला निवडणूक लढविण्याची संधी मिळत होती. ...
पालिका निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या भाजपाने आपला बहुउद्देशीय जाहीरनामा प्रकाशित केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व राज्याच्या ग्रामविकासमंत्री ...
या नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ९, बेलवली, स्वप्ननगरी या प्रभागात ११७ मतदार बोगस असल्याची तक्रार शिवसेना पुरस्कृत उमेदवाराने केली आहे. ...
कच-याचे डम्पिंग ग्राउंड उंबर्डे येथे हलविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असताना केडीएमसी प्रशासनाने पुन्हा एकदा तळोजा सामायिकभरावभूमी ...
‘जलयुक्त शिवार’ अभियान ठाणे जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने चार कोटी १३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. ...