तालुक्यातील करंजविरा कोपरी येथे गाव टाकणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गावातील दोन गटांत किरकोळ कारणावरुन वाद निर्माण झाल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण होते. ...
कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि कोकण रेल्वे दुपदरीकरणाचे काम म्हणजे निव्वळ घोषणांचा सुकाळ आणि नियोजनाचा दुष्काळ अशी परिस्थिती दिसून येत आहे. ...
रायगड जिल्ह्यातील समुद्रालगतच्या गावांमध्ये जेथे पाण्याची समस्या आहे, त्या ठिकाणी किसान वॉटर बँकेच्या माध्यमातून खारे पाणी गोडे करण्याचा अत्याधुनिक प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. ...
रायगड जिल्ह्यातील समुद्रालगतच्या गावांमध्ये जेथे पाण्याची समस्या आहे, त्या ठिकाणी किसान वॉटर बँकेच्या माध्यमातून खारे पाणी गोडे करण्याचा अत्याधुनिक प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. ...
रायगड जिल्ह्यात कामगार मंत्रालय अंतर्गत जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कार्यरत आहे. या मंडळामार्फत सर्व आस्थापनांनी सुरक्षा रक्षक नेमणे कायद्याने बंधनकारक आहे. ...
‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’ किंवा ‘आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर!’ या ओळींचा संदर्भ वेगळा असला तरी यातील भाकरी पनवेलच्या तक्का गावाची वेगळी ओळख बनली आहे. ...
मुंबईतून गुजरातमध्ये विक्रीसाठी नेल्या जाणाऱ्या मुलींचा सौदा तेथील एका विवाह मंडळाच्या माध्यमातून होत होता, अशी धक्कादायक माहीती पायधुनी पोलिसांच्या ...