एसटी महामंडळात चालकांच्या ७ हजार ६३७ पदांकरिता भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून या पदांवर नियुक्त केल्या जाणाऱ्या उमेदवारांना नोकरीत असेपर्यंत नशापाणी करणार नाही ...
जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील इंजिनीअरिंग महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) जाहीर केले आहे. ...
अल्पवयीन मुलीने लग्नास नकार दिल्याने जंगलात नेऊन प्रियकराने तिची निर्घूण हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी कर्जत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे ...
बदलापूरजवळील एका आश्रमावर घातलेल्या दरोड्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक कॅप्टन आशीष दामले हा फरार असला तरी या प्रकरणातील त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ...
पायाभूत प्रकल्पांमुळे झालेले नुकसान, बिघडलेला असमतोल, लोकविरोधी संवर्धन धोरणे, औद्योगिक आणि पाण्याचे प्रदूषण, वेगवान शहरीकरण अशा कारणांमुळे निसर्ग धोक्यात आला आहे. ...
जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या अट्टाहासापायी नवी मुंबईमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास केला जात आहे. दगडखाणींमुळे डोंगरांचे अस्तित्व नष्ट होत आहे. ...
राज्यातील प्रमुख शहरांसह औद्योगिक शहरांमध्ये अधिकाधिक वायुप्रदूषण निर्देशांक बसविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे. ...