महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुनाट जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जाते, शिवाय वारंवार शटडाऊनही घ्यावे लागते. ...
पंचायत राज कारभारात पारदर्शकता राहिली नाही. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती अपंगांवर अन्याय करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली ...
फाजील आत्मविश्वास,व्यक्तीद्वेष व विखारी टीका अशा कारणांमुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधीपक्षाची वाताहात झाली. ...
वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौरपद इतर मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित आहे. या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून ...
वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौरपद इतर मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित आहे. या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून ...
येथील बाजीप्रभू चौकातील कल्याण-डोंबिवली परिवहनच्या वाहनतळावर मंगळवारी ६ बसमध्ये पंक्चरसह तांत्रिक बिघाडाची समस्या उद्भवली होती. ...
कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहे. मात्र यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे ते अद्यापही दूर होऊ शकले नाही. ...
नव्याने खांब उभारून त्यावर ट्रान्सफार्मर न बसविता जुन्याच झुकलेल्या खांबावर बसवून दोरीच्या सहाय्याने झाडाला बांधल्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने मुरबे येथे केला आहे. ...
टोलनाक्यावर वाहतूककोंडीच्या रांगाच रांगा दिसल्यास सेवा योग्य प्रकारे देत नसल्याच्या कारणास्तव संबधित टोलवसुली कंपनीवर कारवाई ...
नुकत्याच पार पडलेल्या या महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सर्वच प्रस्थापित पक्षांना नाकारले आहे. ...