मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शासनाच्या ग्रामविकास विभागाने घरपट्टी वसुलीस स्थगिती दिली. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या संकटात सापडल्या आहेत. ...
नौपाड्यातील सम्राट सोसायटी या इमारतीमध्ये दोन महिलांकडून शरीरविक्रीचा व्यवसाय करुन घेणाऱ्या आरती आचार्य (४७) या महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक ...
दिवा गावात मागील कित्येक महिन्यांपासून पाणीटंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात वारंवार आंदोलने करूनही पालिकाही त्यांना दाद देत नाही. ...
बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतरही राज्यात मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले आढळून येत आहेत. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ...
बोर्डी सागरी मार्गाची दुरावस्था झाली असून दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यात मातीचा भराव घालण्याचे काम सुरू आहे. परिणामी, डहाणू सार्वजनिक बांधकाम ...
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांची संख्या ३५ वर पोहोचली असतानाच आता उद्यानातील आदिवासी पाड्यांसह लगतच्या सोसायट्यांमध्ये होणारे बिबट्यांचे ...
शालेय वस्तू वाटपाला दिरंगाई होत असल्याने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेऊन अडचणीत आलेले आयुक्त अजय मेहता यांनी आता स्थायी ...
हार्बरवरील बहुचर्चित सीएसटी-पनवेल फास्ट कॉरिडोर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये बोलणी सुरू आहेत. या प्रकल्पासाठी ...
डिजिटल इंडिया वीकच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या वतीने नवीन अद्ययावत संकेतस्थळ व मोबाइल अॅप तसेच अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या डेटा सेंटरचे अनावरण करण्यात आले. ...