जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायती निर्मल ग्राम पुरस्कारासाठी पात्र आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय स्तरावरील पथक परीक्षणासाठी जिल्ह्यात फिरकलेच नाही ...
रोहा-कोलाड रस्त्यावरील धाटावनजीक जीर्ण अवस्थेत असलेल्या दोन मोऱ्यांचे काम नव्याने सुरू असल्यामुळे याला पर्याय म्हणून एमआयडीसीअंतर्गत रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे ...
कोणत्याही पद्धतीने भारतात कार्यरत असलेल्या ई - फार्मसी या बेकायदा असून सध्याचे कायदे ई - फार्मसी चालविण्यासाठी परवानगी देत नाहीत, असे सांगून ई - फार्मसीमुळे सार्वजनिक आरोग्याला ...
सिडको वसाहतींना पाणीपुरवठा करण्याकरिता प्राधिकरणाने इतरांवर अवलंबून न राहता स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीने पाच वर्षांपूर्वी पावले उचलली होती. ...
पुणे येथे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला कामोठे येथून अटक करण्यात आली आहे. बिल्डरला खंडणीसाठी धमकावून गोळीबार करून त्याने पळ काढला होता. ...
राज्यपालांनी २०१४ च्या नोव्हेंबर महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनातील अभिभाषणात दिलेल्या आश्वासनानुसार, सरकारने २०१५ मध्ये मांडलेल्या श्वेतपत्रिकेनुसार शासकीय खरेदीत कार्यक्षमता व पारदर्शकता ...