तहसील कार्यालयात सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. मुख्य कार्यालयाला लागून असलेल्या कार्यालयातील जुन्या वायरिंगने पेट ...
तालुक्यातील नारलेवाडी येथील राजू फार्ममध्ये पकडलेले दहा टन रक्तचंदन तस्करीप्रकरणी मुंबई चेंबूर येथील अकबर हुसेन आणि समीमखान हुसेखान पठाण यांचा शोध रायगड ...
जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच तालुक्यांतील गाव-पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना वेग आला. पुर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरेनुसार शेतातील देवांना ...
राज्यात सर्व मान्यताप्राप्त शाळा, शाळेतील शिक्षक, अन्य कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र आधारकार्ड देण्यासाठी कोणतीही ...
पावसाळा सुरु झाला की, मुंबई, पुणे, ठाण्यासह सर्व शहरवासीयांचे सुटीमधील फिरण्याचे ठिकाण म्हणजे कोकण. येथे निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली असून येथील सौंदर्य ...
मुरुड तालुक्यातील जुनी पेठ परिसरात सुमारे १५० वर्षांपेक्षा जुने मंदिर असून शहरात व ग्रामीण भागात हे एकमेव विठ्ठल मंदिर आहे. आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ...
वारकरी पेहराव, कपाळी गंध, हातात टाळ-मृदुंग आणि ओठांवर विठूनामाचा गजर अशा भक्तीमय वातावरणाने येथे अवघी पंढरी अवतरली असल्याचे चित्र आषाढी एकादशीनिमित्त दिसून आले. ...
तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्प राबवून शेतीला उत्तम जोडधंदा मिळावा म्हणून रेशीम विकास प्रकल्प पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागात ...