चार - पाच वर्षांपूर्वी कर्जतचे एसटी आगार बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन आगार व्यवस्थापकांनी विविध क्लृप्त्या लढवून आगार वाचवून ...
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून आॅप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे ...
आॅगस्ट महिना उलटला तरीही राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने यंदाचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला ...
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पनवेलचे सुपुत्र. त्यांचे मूळ गाव पनवेल तालुक्यातीलच शिरढोण आहे. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या ...
कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे वेगवेगळ्या ठिकाणी नावापुरते पुनर्वसन झाले आहे. मात्र आजही ही गावे पायाभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. ...