जव्हार तालुक्यात वर्षभरापासून आधारकार्ड केंद्र बंद झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विक्रमगड, मनोर येथे सुरू असलेल्या केंद्राकडे धाव घ्यावी लागत होती ...
पावसाअभावी जिल्ह्यात काही प्रमाणात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमध्ये काम नसल्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील गावपाड्यांत राहणाऱ्या मजुरांच्या हाताला वर्षभर ...
पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता यांचा आरोग्याशी थेट संबंध आहे. नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे. ...
नवी मुंबईमधील हॉट डेस्टीनेशन म्हणून खारघर ओळखले जाऊ लागले आहे. या ठिकाणचे प्रकल्प, निसर्गाची जोड, सुनियोजित रस्त्यामुळे प्रत्येकाला खारघरमध्ये राहण्याचा मोह ...
एकाच जागेचा दोघांशी व्यवहार करून सुमारे 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक जण ...