योग्य प्रकारे जातनिहाय जणगणना न झाल्याने बौद्धधर्मीयांच्या आरक्षणाच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी ती पुन्हा करण्यासाठी राज्य सरकारला शिफारस करून तो प्रस्ताव केंद्राकडे ...
महाड परिसरात गेले पाच दिवस वादळी पावसाने थैमान घातले असून, त्याचा जबरदस्त फटका महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला बसला आहे. महाड तालुक्यातील वाळण ...
येथील एका तरुण अभियंत्याला एकट्याने माथेरान ट्रेक करणे महागात पडले. माथेरानचा डोंगर चढला आणि सनसेट पॉइंटमार्गे घरी परतताना तो जंगलातच हरवला. कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव ...
हागणदारीमुक्तीच्या गमजा मारणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेचा आलेख खाली सरकला आहे. ८२४ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायती जून महिन्यात हागणदारीमुक्त झाल्या होत्या. ...
वाढत्या नागरीकरणामुळे शहरात वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याने वाहनांच्या ...
ताम्हिणी मार्गे पुण्याकडे सकाळी सहा वाजता जाणारी रोहा आगाराची बस कोलाड (हेटवणे) गावानजीक मध्येच बंद पडली. यामुळे तब्बल दोन तास प्रवाशांना ताटकळत राहावे लागल्याने ...
भाल व विठ्ठलवाडी या गावांना गेल्या पावसाळ्यात पाणीपुरवठा ठप्प झाला. याबाबत पेण ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाला अनेकदा पत्रव्यवहार व अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून देखील ...