खरीप हंगामाची समाप्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांना वेध लागतात रब्बी हंगामाचे. रायगड जिल्ह्यात २७ लघुपाटबंधारे क्षेत्रातील तब्बल ११ हजार ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पिके घेतली जातात. ...
बिनशेती दाखला प्रकरणात अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव ...
कोकण भागातून पुण्याच्या घाट माथ्यावर जाण्यासाठी पूर्वी ब्रिटिशकाळात असलेल्या रस्त्यावरील वाटसरूंसाठी निर्माण केलेला पिण्याच्या पाण्याचा तलाव आज वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...
आपली घटना ज्या व्यक्तींनी तयार केली, त्यांना देश समजला होता. त्यामुळे प्रत्येकाला घटना समजण्याची गरज आहे. घटनेमध्ये बारकाईने पाहिल्यास, कोणताही गट, जात, धर्मापेक्षा व्यक्ती हा घटक महत्त्वाचा आहे. ...
सिडको वसाहतीत गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची ओरड असून अनेक ठिकाणी पाणीच जात नाही. त्यामुळे त्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे ...