ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
स्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची परवड थांबावी यासाठी रायगड जिल्ह्यात १२ हंगामी निवासी वसतिगृहे सुरु केली आहेत. या वसतिगृहांमध्ये ३९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना ...
येथील दोन तरु णांचे मृतदेह संशयास्पदरीत्या मुंबईतील कुर्ला व भांडुप रेल्वे स्थानकांमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली असून नातेवाइकांनी घातपाताची शक्यता वर्तविल्याने ...
तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे ४५ वर्षे जुन्या असलेल्या सातमुशी नाल्यावर कोणत्याही शासकीय विभागांची आणि ग्रामपंचायतीची परवानगी न घेता अनधिकृत ...
तालुक्यातील नेरळ येथील कन्या शाळेची इमारत १०० वर्षे जुनी आहे. अनेक वर्षे दुरु स्ती न केल्यामुळे ही इमारत धोकादायक झाली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वर्ग भरविले जात नाहीत. ...
पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे गेली अनेक वर्षे पद्मदुर्ग कासा किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. पद्मदुर्ग हा किल्ला मुरूड समुद्र किनाऱ्यापासून पाच कि.मी दूर असून, येथे बोटीने ...
नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे रोहे नगराध्यक्षपदाची निवडणूक २३ डिसेंबरला पार पडणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या ...
मुरुड तालुक्यातील म्हाळुंगे खुर्द येथील प्राथमिक शाळेजवळील जंगल भागात झालेल्या गोळीबारातील दुसरा आरोपी महेंद्र पवार यास रेवदंडा पोलिसांनी महाड तालुक्यातील वाडा येथे ...
सेंद्रिय शेतीचा बोलबाला आता सर्वत्र व्हायला लागला आहे. तरीही अजून बरेच शेतकरी रासायनिक खताचा वापर करून विषारी पिकांचे उत्पादन करीत आहेत. हेच उत्पादन मानवी शरीरात ...
कांदिवतील डहाणूकर वाडीतील नाल्यात शनिवारी सायंकाळी दोन बॉक्समध्ये तुकड्या-तुकड्यांमध्ये सापडलेल्या दोन मृतदेहांमुळे मुंबई हादरली. हे मृतदेह सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि शिल्पकार हेमा उपाध्याय ...