उन्हाळा सुरू होताच गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई डोके वर काढू लागली आहे. काही ठिकाणी निसर्गत:च तर काही ठिकाणी नियोजनाच्या अभावाने पाणीटंचाई सुरू आहे ...
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर २०१६-१७ साठी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अश्विनी गांधी यांनी पहिला अर्थसंकल्प नगरपंचायत कार्यालयात सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला ...
पनवेलमध्ये अनाथाश्रमात पाच गतीमंद मुलींवर बलात्कार करणाऱ्या व एक खून करणाऱ्या रामचंद्र करंजुले याची फाशीची शिक्षा रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज ठाकरे यांनी केलेले भाषण प्रक्षोभक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. भाषा आणि प्रांतवादावरुन हिंसक भाषा करणे चुकीचे आहे ...
परजिल्ह्यातील १२ आमदार रायगड जिल्ह्यातील विकासकामे करीत आहेत. त्यांना मिळालेल्या निधीपैकी सुमारे २ कोटी ३७ लाख ५१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे त्यांनी प्रस्तावित केले आहे ...
पूर्वी कर्जतच्या पूर्व भागाकडे जाणाऱ्या एसटी कर्जतच्या नाक्यावरून सुटत असत मात्र काही वर्षांपूर्वी रेल्वेचे फाटक बंद करून उड्डाणपूल सुरु झाला आणि शहरात एसटी येणे बंद झाले ...
जागतिक महिला दिनी रायगड जिल्ह्यात महिला सहाय्य व संरक्षणाकरिता कार्यान्वित झालेल्या महिला पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकातील अलिबाग पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत महिला ...