सौंदर्य म्हणजे केवळ शरीराची सुंदरता नव्हे, तर खरे सौैंदर्य हे हृदयापासून सुरू होते आणि कर्तृत्वापर्यंत संपते, हे मला अनेक महनीय व्यक्तींच्या सहवासातून, संपर्कातून उमगले आहे ...
विविध तंत्रज्ञानाच्या विकासामुळे एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे प्रमाण कमी होत असून, यामुळे नातेसंबंधांमधील अंतर वाढत आहे. संवाद कमी झाल्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत ...
शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढला की इतर गोष्टींवर त्याचा परिणाम होऊन देशाची अथवा राज्याची प्रगती होत असते. परंतु राज्यात हृदयविकाराची टक्केवारी ३५ टक्क्यांवरून ती आता ४२ टक्क्यांपर्यंत पोहचली ...
इ.स. ६०० ते ७०० मधील इतिहासाचे साक्षीदार असलेल्या पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील किल्ले रतनगड, सोनगिरी, महलमिऱ्या, माणिकगड, सागरगड या गडांचे जतन व संरक्षणासाठी तसेच ...
राज्याच्या नागरी भागात ३१ डिसेंबर २०१५पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे काही अटींसह नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या निर्णयाचा राज्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. ...