रायगड जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना आता कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या ओलमण आणि आसपासच्या आदिवासी पाड्यांनाही ...
राज्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये कोकणातील एकमेव खालापूर तालुक्याचा समावेश आहे. आजही तालुक्याच्या विविध भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...
तालुक्यातील बँक आॅफ महाराष्ट्र धाटाव शाखेत २५ लाख रुपयांच्या रोख रकमेची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे कुठलीही तोडफोड न करता चोरट्यांनी एवढी मोठी रक्कम लाटली आहे. ...
तालुक्यातील काळ जलविद्युत प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या घरांच्या, जमिनीच्या तसेच झाडांच्या भूसंपादनाच्या निवाड्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी काळ ...
थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानचे नाव घेतले जाते, माथेरान प्रदूषणमुक्त पर्यटन स्थळ आहे, अशी माथेरानची ओळख आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहराच्या मध्यवर्तीचे ...
कराड येथून मुंबईला प्रवासी घेवून जाणाऱ्या खाजगी बसने भरधाव वेगात कंटेनरला धडक दिली. त्यात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर प्रवाशांनी बस चालकाला शिवीगाळ ...
पर्यावरणाचा ऱ्हासामुळे वातावरणात बदल होत आहे. त्यातच जंगल नष्ट होत असल्याने जंगली श्वापदांवरही परिणाम होत आहे. नुकताच कर्नाळा अभयारण्यात बिबट्या आढळल्याने ...
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या पर्यटनस्थळांवर अद्यापही आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात प्रशासन उदासीन दिसून येत आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी पुरेसा निधी ...
समुद्रकिनारी सुमारे सात फूट उंचीचा मृत इंडियन डॉल्फीन मासा आढळला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, वन विभाग आणि अलिबाग नगर पालिकेने तातडीने त्या माशाला समुद्र किनारी ...
होळीला लागून आलेल्या सलग सुट्यांमुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाल्याचे चित्र गेले चार दिवस पहायला मिळत आहे. अनेक पर्यटन स्थळे ...