खोपोलीत अपघाताचे प्रमाण वाढत असून रविवारी लोणावळा येथे मित्राबरोबर लग्नाला गेलेल्या तरुणाच्या दुचाकीला खंडाळा (बोर) घाटातून खोपोलीत येत असताना झाडावर ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पोलादपूर तालुक्यातील जमिनी संपादित करण्याचे काम आता मार्गी लागणार आहे. या तालुक्यातील नऊ गावातील जमिनी मोजणीची ...
पनवेल महापालिकेला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कळंबोली, कामोठे तसेच पनवेल परिसरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिकांनी प्रस्तावित महापालिकेचे ...
उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर खालापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वाड्या व गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. आमदार सुरेश लाड यांनी नुकताच तालुक्यातील ...
तळा गाव गेली कित्येक वर्षे दुष्काळाच्या आणि पाणीटंचाईच्या छायेत होते. यावर उपाय म्हणून तळा नळ पाणीपुरवठा कमिटी स्थापन करुन २५ आॅक्टोबर १९७५ मध्ये तळ्याचे सुपुत्र व भारताचे ...
वाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसत आहे. दररोज या मार्गावरून हजारो ...
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित रायगड जिल्ह्याच्या मुख्य शासकीय समारंभास रायगडचे पालकमंत्री ...
प्रस्तावित पनवेल महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी १२५0 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्याची शिफारस अभ्यास समितीने आपल्या अहवालात केली आहे. महापालिकेला ...
वर्षभर मुरुड जंजिरा किल्ल्यावर लाखो पर्यटक भेट देतात. याठिकाणी असलेल्या खोरा बंदराचा विकास केल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, शिवाय एकदरा येथील स्थानिकांनाही ...
पेण शहरातील भोगावती नदी पात्राला पडलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नदीचे पाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या मुख्य गटारांमध्ये मिसळते. त्यामुळे शहराती ...