खारबंदिस्तीची कामे योग्य न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये खारे पाणी घुसून सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाने केला आहे. ...
पेणच्या गणेशनगरीतून मूर्तीकार नेहमीच बाप्पाची विविध रुपे साकारत असतात. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी साकारण्यात आलेली गणेशमूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे ...
सद्या राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. पाणीकपात करण्यात आल्याने सर्वत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यातच आत रुग्णालयांत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. ...
सध्या महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुंबई - गोवा महामार्गालगत असणारा केंबुर्ली या गावात अशाच प्रकारे पाणी टंचाईची झळ बसली आहे ...
प्रवाशांकडून टिष्ट्वटरसारख्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मध्य रेल्वेच्या टिष्ट्वटरवर तर प्रवाशांकडून समस्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. ...
विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या चार महिलांना सानपाडा पोलीसांनी अटक केली आहे. रात्रीच्यावेळी मद्यपींना लुटण्यासह दुकानांमध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करण्याचे काम या महिला करायच्या. ...
रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी मध्यप्रदेशातील देवास या शहरातील नागरीकांनी छतावरील पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी फिल्टरपध्दत स्वीकारली ती कमी खर्चाची आणि दिर्घकालीन उपयोगाची आहे. ...