ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
संपूर्ण देशभरात रिलायन्स कंपनीने फोरजी केबलचे जमिनीअंतर्गत काम हाती घेतले आहे. प्रत्येक तालुक्यात ठेकेदार नेमून प्रत्येक तालुक्यात हे काम जोमाने सुरू आहे. असेच ...
तालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे अंदाजपत्रक ३० जूनपर्यंत तयार करण्याचे खारभूमी विभागाने मान्य केले. त्यामुळे ...
चावणे पाणीपुरवठा योजनेतील २७ गावांना सिडकोच्या हेटवणे मुख्य जलवाहिनीवरून पाणीपुरवठा होतो. मात्र गेले सहा-सात महिने सिडकोच्या जिते येथील वॉटर फिल्टर प्लांटवर दोन इलेक्ट्रीक ...
रायगड जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८४.१९ टक्के लागला. ३० हजार ८८ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनी बाजी मारत मुलांना मागे टाकले आहे. ८९ टक्के मुली ...
हिंदवी स्वराज्याचा पहिला स्वातंत्र्यदिन अशी ओळख असलेल्या शिवराज्याभिषेक दिनाचा वर्धापन दिन सोहळा ६ जून रोजी किल्ले रायगडावर साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रभ ...
पाणीटंचाईच्या झळा आणि विदारक वास्तव रोजचेच समोर येत असताना कोकणातही टंचाईसदृश परिस्थिती अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील खालापूर तालुका राज्याच्या टंचाई कृती ...
मिनीट्रेनची बोगी दोनदा घसरल्याने विविध कारणे पुढे करून रेल्वे प्रशासनाने ही सेवाच बंद करण्याचा कठोर निर्णय घेतल्यामुळे स्थानिकांच्या या जीवनवाहिनीबाबतच्या सर्वच आशा ...
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र चोरट्यांना गजाआड करण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या पाच दिवसांत ...
पावसाच्या पाण्याचे वेळीच नियोजन न केल्याने रायगड जिल्ह्यात अनेक गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यामुळे अनेकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
तालुक्यातील केल्टे गावात एका व्यक्तीला पाच ते सहा जण मारहाण करीत असल्याने गावातील तिघे सोडवण्यास गेले असता त्यांनाही मारहाण केल्याने सहा जणांवर गुन्हा दाखल ...