कोकणात गेल्या ७२ तासांपासून पावसाचा जोर कायम असून, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत ...
पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे बांधकामाची साईट सुरु करतो व दोन वर्षात फ्लॅटचा ताबा देतो, असे सांगून गणेश सोपान घाडगे या बांधकाम व्यावसायिकाने 7 लाख 93 हजार रु पयांची ...
खारघरसारख्या शहराचा संपूर्ण विकास होणे बाकी आहे. सिडकोचे आरक्षित भूखंड महापालिकेला वर्ग करायला हवेत. तसेच कराच्या स्वरूपात नागरिकांवर बोजा पडणार नाही याची शाश्वती ...
मुरुड - आगरदांडा येथील दिघी पोर्ट कंपनीने आपल्या गेटसमोरच्या मोरी बंद केल्याने पावसाचे पाणी कंपनीच्या गेटसमोरच्या रस्त्यावर ५ फूट साचल्यामुळे संपूर्ण वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेलापूरजवळील पांडवकडा धबधबा वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांचे पाय धबधब्याकडे वळायला सुरुवात झाली आहे ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास दासगाव गावच्या हद्दीत अनेक महिने जळालेल्या अवस्थेत उभे असलेले झाड अचानक कोसळले ...