कर्जत तालुक्यातील दर्शना कांता धुळे (३८) या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून महिलेच्या कुटुंबीयांनी या मृत्यूला सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. ...
रायगड जिल्ह्यात गेले पंधरा दिवस सतत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे भातशेती लावणीचा हंगाम जोरात आहे. मात्र लहरी हवामान, मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांना खर्चाच्या ...
‘गाव तेथे शाळा’ या धोरणानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा चालू झाल्या. परंतु गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातही इंग्रजीचे वारे वाहू लागल्याने ...
गेल्या पंधरवड्यात झालेल्या दमदार अतिवृष्टीमुळे स्थानिक भाज्याही बाजारपेठेत कमी येत आहेत. भाज्यांचा भाव प्रतिकिलो १२० ते १४० रूपये आहे. भाज्यांची आवक कमी आहे ...
महाविद्यालयीन प्रवेशाची लगीनघाई सुरू असतानाच १० वी व १२ वीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा कोकण विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जात आहे. ...
व्यापाऱ्यांनी संप मागे घेताच एपीएमसीमध्ये आवक प्रचंड वाढली आहे. ५५० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी आल्याने मार्केटमध्ये चक्काजामची स्थिती झाली होती ...
रायगड पोलीस मुख्यालयात ११ ते १३ जुलै रोजी झालेल्या कोकण परिक्षेत्रीय चौदाव्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात वेगवेगळ्या सहा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ...