मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील सर्वच ब्रिटिशकालीन व धोकादायक पुलांचे ...
सावित्री पूल दुर्घटनेमध्ये ४१ बेपत्ता प्रवाशांपैकी केवळ २८ जणांचे मृतदेह प्रशासनाच्या हाती लागले तर अद्याप १३ प्रवाशांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत. ...
गेल्या काही वर्षांत कित्येक प्रवाशांचे अपघातात बळी घेणाऱ्या मुंबई - गोवा, महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवावेत तसेच येत्या दीड वर्षात या महामार्गाचे ...
कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीची ग्रामसभा मुद्रांक शुल्काच्या मुद्द्यावर चांगलीच गाजली. मागील तीन वर्षांत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या मुद्रांक शुल्क ...
तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जात असले तरी आता निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची कमतरता, यांत्रिक उपकरणे आणि खतांचे वाढलेले दर या अनेक कारणांमुळे येथील शेतकऱ्यांनी शेकडो एक ...
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ६९वा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते ...
राज्यभरात 42 ठिकाणी सुरू होणा:या सायबर लॅबपैकी ठाणो ग्रामीण पोलीस आयुक्तालय या दोन्ही ठिकाणी या लॅब कार्यान्वित झाल्याने दोन्ही ठिकाणच्या 21 वर्क स्टेशन्सच्या माध्यमातून ...