मागील दोन वर्षांत रोहे शहर व लगतच्या परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, धाडसी दरोडा, चोरी, मारामारी, लैंगिक अत्याचार आदी गैरप्रकार मोठ्या संख्येने घडले आहेत. ...
रानसईमधील आदिवासींची बहुतांश जमीन धरण बांधण्यासाठी संपादित करण्यात आली. उर्वरित जमीनही सावकाराच्या नावावर असून मूळ निवासींना भूमिहीन बनविण्यात आले आहे. ...
शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत काही दिवसांपूर्वी महिला सक्षमीकरणासाठी संपूर्ण राज्यात सप्ताह साजरा केला. यात महसूल विभागाने विविध उपक्रम राबविले. ...
उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाचे बांधकाम पूर्ण होवून ४६ वर्षे झाली आहेत. जमीन संपादनाला ५० वर्षे होवून गेल्यानंतरही येथील धरणग्रस्त आदिवासींचा ...