राज्यभरात मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर असलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश न्यायालयाने पारित केल्यानंतर या आदेशाचे पालन करण्याचे फर्मान संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना ...
मागील वर्षभरापासून उद्घाटनाच्या बहुप्रतीक्षेत असलेल्या खारघरमधील ग्रामविकास भवनाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नववर्षात २ जानेवारी रोजी राज्याचे ...
तालुक्यातील हरिग्राम येथे इमारतीत रूम बांधून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या साई गणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिकाविरोधात खांदेश्वर पोलीस ...
थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टारंट गेल्या आठवड्यापासूनच ...
मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास दासगावच्या भरवस्तीमध्ये अॅसिडिक अॅसिडने भरलेला टँकर पलटी झाला होता. त्यावेळी त्या ठिकाणी दासगावमधील ...
तालुक्याला वरदान ठरलेले हेटवणे मध्यम प्रकल्पाचे रब्बी हंगामासाठी कालव्यात २६ डिसेंबरपासून पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे. तब्बल ६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावर सिंचन ...
राज्यातील समुद्रकिनारे स्वच्छ व सुरक्षित राहावेत या उद्देशाने निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्थानिकांच्या सहभागातून ग्रामस्तरीय सागरतट ...