राष्ट्रीय पेयजल आणि राष्ट्रीय ग्रामीण स्वच्छता या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी केंद्रासह राज्याने २०१५-१६ आणि २०१६-१७ साठी एकूण ६६ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. ...
नोटाबंदीच्या निर्णयानंतर सगळ्या धंद्यांनी मान टाकलेली असताना ताठ मानेने उभा राहिलेला व्यवसाय म्हणजे अवैध गौण खनिज उत्खनन होय. गेल्या पन्नास दिवसांच्या ...
बाजारात मिळणाऱ्या पालेभाज्या खाताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील बहुतांश स्थानकांलगत पिकणाऱ्या पालेभाज्या गटार ...
श्री क्षेत्र हरिहरेश्वर व सुवर्ण गणेश मंदिर आणि पर्यटकांसाठी म्हसळा हा दुवा आहे. शहराची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे याठिकाणी वाहतूक ...
नोटाबंदीमुळे काही अडचणींना सामोरे जावून त्रासलेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि स्वत:च्या मालकीचे घर घेण्याची मनीषा बाळगणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी नवीन वर्ष ...