शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

जनतेचा जाहीरनामा गायब; रायगडमध्ये फक्त आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 08:49 IST

रायगडचा जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांत विकासकामे अधिक झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुती व इंंडिया आघाडीकडून उमेदवार घोषित केले असून, त्यांचा मतदारसंघात प्रचार सुरू आहे. गावोगावी बैठका, कोपरा सभा, लहान सभा होत आहेत. मात्र, यात रायगडच्या विकासावर कोणीही बोलताना दिसत नाही. एकमेकांची उणीदुणी काढण्यावर उमेदवारांचा अधिकचा भर दिसत आहे.

रायगडचा जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांत विकासकामे अधिक झाली आहेत. मात्र, रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अलिबाग, श्रीवर्धन, पेण, महाड, गुहागर, दापोली या विधानसभा मतदारसंघात अनेक विकास आजही रखडलेला आहेत. इंडिया आघाडीकडून उद्धव सेनेचे अनंत गीते, तर महायुतीकडून अजित पवार गटाचे सुनील तटकरे रिंगणात आहेत. त्याचा प्रचार मतदारसंघात सुरू आहे.  नाराज असलेले मित्र पक्षही प्रचारात सहभागी होऊ लागले आहेत. अद्याप मोठ्या सभा झालेल्या नाहीत. मात्र, संवाद मेळावे, गाव बैठका, छोट्या सभांमधून प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर टीका करीत आहेत. आतापर्यंत विकासाचा एकही मुद्दा प्रचारात आलेला नाही. त्यामुळे रायगडचा विकास या निवडणुकीच्या प्रचारातून गायब झाला आहे का, असा सवाल मतदार करीत आहेत. 

प्रमुख समस्याजिल्ह्यातून जाणारा मुंबई, गोवा महामार्ग आजही बारा वर्षांनंतर रखडलेला आहे. पाणी समस्या हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आरोग्याची समस्या, बेरोजगारी, रखडलेले प्रकल्प, महामार्ग, कॉरिडॉर, घटत चाललेले भातक्षेत्र, बंद पडत असलेले उद्योग, शिक्षणाचे प्रश्न, ऐतिहासिक ठेवा, पर्यटन सुविधा, विकासकामे हे मुद्दे प्रचारात उपस्थित होत नाहीत.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४