शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

कशेडी घाटात रस्ता ५ फूट खाोल खाली खचला; वाहन चालकांनो सावधान               

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 14:31 IST

महामार्ग प्रशासनाने उपाययोजना करून ठेकेदार यांच्या मार्फत डागडुजी सुरु केली आहे.

- प्रकाश कदम       

पोलादपूर- मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात मुसळधार पावसामुळे भोगाव गावचे हद्दीत सुमारे ९० ते १२५ फूट लांब रस्ता ५  फूट खोल खाली  खचला आहे. महामार्ग प्रशासनाने उपाययोजना करून ठेकेदार यांच्या मार्फत डागडुजी सुरु केली आहे. मात्र ही मलमपट्टी असल्याचा आराेप स्थानिकांनी केला आहे.

मुंबई गोवा महामार्ग हा तळकोकणात जाणारा  महत्त्वपूर्ण मार्ग आहे. मात्र सन २००५ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृ्टीमुळे या ठिकाणी नेहमीच रस्ता खचन्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पोलादपूर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे पावसामुळे भोगाव हद्दीत महामार्ग नेहमीप्रमाणे सुमारे ५ फूट खोल खचला आहे.त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या  येणाऱ्या प्रवाशांनो आणि वाहन चालकानो सावधान असे म्हणण्याची वेळ आली आहे.

या ठिकाणी शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करून तात्पुरती मलमपट्टी करून रहदारी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाचा लाखो रुपये खर्च दरवर्षी वाया जात आहे, मात्र सन २००५ नंतर १६ वर्षाचा कालावधी लोटतो तोपर्यंत महामार्गावर शासनाकडून कोणतीही ठोस उपययोजना करण्यात आली नाही त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करने धोकादायक बनले आहे मात्र संबंधित खाते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या भागातील प्रवाशी  जनता वाहन चालक यांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी काय स्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.  या ठिकाणी ठेकेदार याचे कडून तात्पुरती मलमपट्टी करून काम करून घेतले जात आहे. सबंधित ठेकेदार यांना गेली ३ वर्षापासून या ठिकाणी काम केल्याचे बिल आदा करण्यात आले नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे.   

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगड