शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

खवय्यांनो, रायगडच्या आंब्यासाठी मार्च-एप्रिलपर्यंत थांबा! डिसेंबरचा पहिल्या पेटीचा मुहूर्त हुकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 06:58 IST

फळांचा राजा आंबा हा यंदा कोकणात उशिरा येणार असल्याचे आंबा बागायतदार सांगत आहेत. यावर्षी वातावरणात सातत्याने बदल झाला.

उदय कळसलोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात डिसेंबर महिन्यात आंब्याची पहिली पेटी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येत असते. यावर्षी पहिली पेटी येण्यास दोन महिने लागणार आहेत. हवामान बदलाचा फटका आंबा पिकाला बसला आहे. त्यामुळे आंबा बाजारात फेब्रुवारीमध्ये न येता तो मार्च, एप्रिल महिन्यांत येईल.

झाडाला मोहोर उशिरा आला फळांचा राजा आंबा हा यंदा कोकणात उशिरा येणार असल्याचे आंबा बागायतदार सांगत आहेत. यावर्षी वातावरणात सातत्याने बदल झाला.खराब हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला आहे. त्यामुळे झाडाला मोहोर कमी प्रमाणात आणि उशिरा आला आहे.पाभरे (ता. म्हसळा) येथील आंबा बागायतदार फैसल गिते यांच्या बागेतील पहिली आंब्याची पेटी डिसेंबरमध्ये वाशी येथील एफएमसी मार्केटमध्ये पाठवली जाते. आजपर्यंतचा हा रेकॉर्ड आहे. परंतु, या वर्षी ते शक्य नसल्याचे गिते यांनी सांगितले. 

यंदा उत्पादनाला मोठा फटकाझाडाला खूप तुरळक मोहोर आला आहे. यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. बागा राखणे आणि त्यासाठी होणारी मेहनत आणि मशागत, मजुरी, खतपाणी यासाठी झालेला खर्च तरी वसूल होईल की नाही, याची चिंता त्यांना आहे. यंदा आंबा हंगाम फेब्रुवारीऐवजी एप्रिल महिन्यात सुरू होईल, असे फैसल गिते यांनी सांगितले. 

डिसेंबर महिन्यात आंब्याला कैरी लागलेली दिसते. मात्र, आता कुठे मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा आंबा बाजारात फेब्रुवारीमध्ये न येता तो मार्च, एप्रिल महिन्यांत येईल. वातावरणाच्या बदलामुळे ५ ते १० टक्केच मोहोर आलेला दिसत आहे.- फैसल गिते, आंबा बागायतदार, म्हसळा

टॅग्स :Mangoआंबा