शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

फणसाड अभयारण्यात वन्यजीवांसाठी मुबलक पाणी, तलावांची स्वच्छता : सोलर पंपची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:13 AM

मुबलक पाण्याची सोय असल्याने जंगलातील प्राणी शक्यतो बाहेर जाणार नाहीत

आगरदांडा : मुरुड तालुक्यात सध्या कडक उन्हाळा सुरू असून, पाण्याची टंचाई जाणवत आहे. माणसांबरोबरच वन्यजीवांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मात्र, यंदा फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांसाठी मुबलक पाणी मिळेल, असा विश्वास वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.फणसाड अभयारण्यात पाण्याचे २७ नैसर्गिक स्रोत आहेत. त्याचबरोबर इतर ठिकाणीही वन्यजीवांना पाणी मिळावे, यासाठी सावरट तलाव, बशी तलाव निर्माण करण्यात आले आहेत. अभयारण्यातील काही ठिकाणी सोलर पंप लावण्यात आले असून, बोअरिंग पंपही बसवण्यात आले आहेत. वन्यपशूंना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी दर १५ दिवसांनी तलावांची स्वच्छता करण्यात येत आहे.मुबलक पाण्याची सोय असल्याने जंगलातील प्राणी शक्यतो बाहेर जाणार नाहीत, अशी शक्यता सुलोमान तडवी यांनी व्यक्त केली.मुबलक पाणीसाठा असल्याने यंदा वन्यजीवांचे स्थलांतर थांबेल, त्यांची संख्या वाढल्यास पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास वनविभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव