शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

मातीच्या बंधाऱ्यामुळे माळरानावरील शेती बहरली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 1:13 AM

‘जलयुक्त शिवार’चे काम : शेतकऱ्यांना दिलासा; दुरुस्तीनंतर घातला दगडी बांध

कर्जत : बेडीसगावमध्ये माळरानावर असलेल्या मातीच्या बंधाºयांची दुरु स्ती कृषी विभागाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानात केली आहे. गेले काही दिवस पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे शेतकरी सर्वत्र धास्तावलेले असताना बेडीसगावमधील माळरानावर असलेले मातीचे बंधारे पाण्याने भरलेले आहेत. बंधाºयामुळे शेतीला पाणी उपलब्ध झाले आहे.कर्जत तालुक्यातील बेडीसगावमध्ये ‘जलयुक्त शिवार’ अभियानात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यात बेडीसगावच्या मागे असलेल्या डोंगरावरील माळरानावर असलेल्या बंधाºयांची दुरु स्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली. २० वर्षांपूर्वी कृषी विभागाने खोदलेल्या मातीच्या बंधाºयांचा फायदा शेतकºयांना उन्हाळ्यात शेती करण्यासाठी व्हायचा. मात्र, २००५ पासून ते सर्व बंधारे मातीने भरून गेले होते. त्यामुळे प्रामुख्याने शेतकºयांना पाणी कमी पडत असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत होते. कृषी विभागाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानात बेडीसगावचा समावेश झाल्यानंतर तेथील चार मातीचे बंधारे यांची दुरु स्ती करण्याचा निर्णय घेतला.मे २०१८ मध्ये चारही मातीच्या बंधाºयातील गाळ काढण्यात आल्याने खोली वाढली आहे. याशिवाय पाणी वाहून जाऊ नये, यासाठी दगडी बांध घालण्यात आले. या सर्व दुरु स्तीच्या कामांमुळे मातीचे बंधारे काठोकाठ भरले आहेत. पाणी मुबलक साठल्याने ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा जलसंधारणाचा उद्देश सफल झाल्याची भावना शेतकºयांत आहे.गावा सभोवताली आॅक्सिजन निर्माण करणाºया तुळशीची शेती केली जाते. पावसाळ्यात काळी आणि सफेद तुळशीची झाडे लावली जातात. यंदा त्या झाडांना पावसाळ्यात पाणी कमी पडत होते. मात्र, बंधाºयाच्या पाण्यामुळे तुळशीची रोपे पुन्हा बहरली.- मंगळ दरवडा,स्थानिक शेतकरी

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारKarjatकर्जत