शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

नारळी पौर्णिमा सणावर कोरोना महामारीचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 23:44 IST

कोरोनाच्या संकटामुळे मासेमारीचा हंगाम पूर्णता वाया गेलेला आहे. अशा वेळी मच्छीमारांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना, केंद्र राज्य सरकारने वाºयावर सोडल्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी सूर आहे.

अनंत पाटील

नवी मुंबई : आगरी कोळी मच्छीमार बांधवांचा वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारळी पौर्णिमा सणावर कोरोनाचे गडद सावट असल्याने कोळी समाजात नाराजीचा सूर आहे. येत्या सोमवारी ३ आॅगस्टला राखी पौर्णिमा आणि नारळीपौर्णिमा आहे. कोळी समाजात या सणाला खूप महत्त्व दिले जाते. नारळी पुनवेला दर्याचा राजा सोन्याचा नारळ वाहून होड्या मासेमारीला जातील, सोन्यासारखे मासे पकडून किनाºयावर आणेल, पण ते घ्यायला त्याच्यापर्यंत लोक येणार नाहीत. येईल त्या भावात ही दर्याची श्रीमंती विकावी लागेल. त्यामुळे यंदा या सणालाच कोरोनाचे ग्रहण लागले आहे.नवी मुंबई, मुंबई, रायगडपर्यंतच्या सागरी किनारपट्टीवरील मच्छीमार कोळी बांधवांच्या, तसेच मासळी विक्रेत्या महिलांच्या मनात यंदाच्या नारळी पौर्णिमेच्या सणावर सावट आहे. मात्र, त्यातूनही नवी दिशा दिसेल, अशी आस त्यांच्या मनात आहे.कोरोनाच्या संकटामुळे मासेमारीचा हंगाम पूर्णता वाया गेलेला आहे. अशा वेळी मच्छीमारांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना, केंद्र राज्य सरकारने वाºयावर सोडल्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी सूर आहे. नव्याने सुरू होणाºया नारळी पौर्णिमेच्या हंगामामध्ये लॉकडाऊनमध्ये मासळी मार्केट खुले करून व निर्यात सुरू करावी.- किरण कोळी, सरचिटणीस, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीदरवर्षी आमच्या कोळीवाड्यातून वाजत गाजत मिरवणूक निघते. मात्र, या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने यंदा सणाची मज्जाच गेली आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने समुद्राला नारळ अर्पण करणार आहोत आणि हे कोरोनाच संकट लवकर सरू दे, असे सागराला गाºहाणे घालणार आहोत.- विलास झेंडेकर, अलिबागनारळी पौर्णिमा सणाची तयारी १५ ते २० दिवसांपासून सुरू असते. या सणाला कुटुंबातील महिलांची एकत्र येऊन गोड पदार्थ बनविण्याची लगबग सुरू असते. आम्ही नटून थटून सागरदेवाला नारळ अर्पण करतो.- कविता वरळीकर, वरळी कोळीवाडानारळी पौर्णिमा कोळ्यांची विशेष असते. या दिवशी आम्ही सर्व कोळी महिला सागराला विनंती करतो की, मासेमारीला गेलेल्या आमच्या धन्याचे रक्षण कर. या वर्षी कोरोनाचे संकट आमच्या धंद्यावर आहे. - दीपाली गझने, दिवाळे कोळीवाडायंदा महामारीत नारळी पौर्णिमा अगदी साध्या पद्धतीत साजरी करणार आहोत. पारंपरिक पध्दतीने निघणारी मिरवणूक पहिल्यांदाच रद्द करण्यात आली आहे.कामेश कोळी - करंजा कोळीवाडा

टॅग्स :RakhiराखीRaigadरायगड