शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पाच मिनिटांत येतो सांगून ते नागाव समुद्रात उतरले, पण परत आलेच नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 2:24 PM

नियतीचा खेळ अनाकलनीय असतो, हेच या घटनेनं पुन्हा स्पष्ट झालंय.

जयंत धुळप / अलिबागः नागाव समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेले कोपरखैरणेमधील तीन तरुण समुद्रात बुडाले असून त्यापैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. फक्त पाचच मिनिटांसाठी समुद्रात उतरतो, असं म्हणून हे तिघं गेले आणि परतच आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसलाय. नियतीचा खेळ अनाकलनीय असतो, हेच या घटनेनं पुन्हा स्पष्ट झालंय. 

नवी मुंबईतील कोपरखैरणेमधील सेक्टर १४, १५, १७ आणि १८ येथे राहणारे १३ मित्र मिनी बसने काल संध्याकाळी नागावला पोहोचले होते. हे सर्वजण फुटबॉल खेळाडू होते. त्यांच्यासोबत त्यांचे प्रशिक्षकही पिकनिकला गेले होते. नागावचा किनारा पाहून सगळ्यांनाच समुद्रात उतरण्याचा मोह झाला होता, पण संध्याकाळ झालेली असल्यानं प्रशिक्षकांनी त्यांना थांबवलं. अंधारात समुद्रात न जाण्याचा सल्ला स्थानिक मंडळींनीही सगळ्यांना दिला. पण, आम्ही पाचच मिनिटांत जाऊन येतो, असं म्हणत चैतन्य किरण सुळे (२०), आशिष मिश्रा (२४) आणि सुहाद सिद्दगी (२१) या तिघांनी समुद्रात धाव घेतली. त्यानंतर रात्रभर हे तिघं परत न आल्यानं इतरांनी पोलिसांत धाव घेतली. 

या तिघांना शोधण्याचं काम सकाळी सुरू झालं, तेव्हा आशिष मिश्राचा मृतदेह कोर्लई किनाऱ्यावर आणि सुहासचा मृतदेह आग्राव किनाऱ्यावर सापडला. मच्छिमारांच्या मदतीने पोलीस चैतन्यचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :alibaugअलिबाग