शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

श्रीवर्धनमध्ये पेयजल योजनेसाठी ३ कोटी ६५ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 4:17 AM

टंचाईग्रस्त गावांचा प्रश्न निकाली; ‘लोकमत’ने मांडली होती व्यथा

श्रीवर्धन : राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील नऊ गावांसाठी तीन कोटी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात संबंधित गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याची चिन्ह आहेत.श्रीवर्धन तालुक्याची लोकसंख्या ८५०४० च्या जवळपास आहे. तालुक्यात एकूण ७८ गावे वसलेले आहेत. वाळवंटी, धनगरमलई, कासारकोंड, वडशेत, वेळास, साखरी, कोंडविल, शेखाडी व वाकळघर या गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेचा फायदा होणार आहे.श्रीवर्धन तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी कायमस्वरूपीच्या जलसाठ्यांचा अभाव आहे. तलाव, बंधारे यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहेत. मारळ व वडशेत वावे या ठिकाणचे कोट्यवधी रु पयांचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याचा फटका तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. शेतीस पूरक वातावरण आहे; परंतु कायमस्वरूपी जलस्रोतांची कमतरता आहे. श्रीवर्धनमध्ये यंदा उन्हाळ्यात जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागली. कासारकोंड, साक्षी भैरी (हरिहरेश्वर), धनगरमलई, नागलोली या गावातील लोकांना पाण्यासाठी गावापासून दोन-दोन किलोमीटर अंतरावर पाण्यासाठी जावे लागत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दोन दिवसांत गावांना पाणीपुरवठा करण्यात आला.श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भीषण आहे. वारंवार मागणी केल्यामुळे तालुक्यातील नऊ गावांना राष्ट्रीय पेयजल अंतर्गत निधी मिळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी पाठपुरवठा करून निधी प्राप्त करून दिला आहे .- दर्शन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, श्रीवर्धन

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड