शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तुम्ही नाेटबंदी केलीत शेतकरी वाेटबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत : याेगेंद्र यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 19:14 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाची एफआरपी मिळावी यासाठी पुण्यातील अलका टाॅकीज पासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढला. या माेर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्याबराेबरच याेगेंद्र यादव सहभागी झाले हाेते.

पुणे : शेतकरी सरकारकडे भीक मागत नसून त्यांचे हक्काचे पैसे मागत आहेत. ते त्यांच्या विकलेल्या मालाचे पैसे सरकारी नियमानुसारच मागत आहेत. त्यामुळे ते नाकारण्याचा अधिकार सरकारला नाही. माेदी सरकारने नाेटबंदी केली तशी शेतकरी आता त्यांची वाेटबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा याेगेंद्र यादव यांनी दिला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाची एफआरपी मिळावी यासाठी पुण्यातील अलका टाॅकीज पासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढला. या माेर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्याबराेबरच याेगेंद्र यादव सहभागी झाले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते. दुपारी 1.30 च्या सुमारास शेतकऱ्यांचा माेर्चा अलका टाॅकीज पासून साखर संकुलकडे काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील हजाराे शेतकरी या माेर्चात सहभागी झाले हाेते. 

यादव म्हणाले, एफआरपीची रक्कम ही काही हजार काेटींची आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या या मागणीचा गांभिर्याने विचार केला पाहिजे. जर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा हमीभाव मिळत नसेल तर देशातील शेतकऱ्यांना कुठले अच्छे दिन दाखवणार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संघर्ष हा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा संघर्ष आहे. गेल्या 70 वर्षात काॅंग्रेस सरकारने शेतकऱ्यांना दवाखान्यात भरती करण्याची वेळ आणली हाेती. तर भाजप सरकारने त्यांना सामान्य वार्डातून अतिदक्षता विभागात पाेहचवण्याची तयारी केली आहे. शेतकऱ्यांना एफ आर पी देण्यामागे सरकारचा राजकीय स्वार्थ असून निम्मे कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आहेत तर निम्मे भाजप नेत्यांचे आहेत. त्यामुळे ते त्यांच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. अशा सरकारला आता घरी पाठवण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवPuneपुणेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना