शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

तुम्ही नाेटबंदी केलीत शेतकरी वाेटबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत : याेगेंद्र यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 19:14 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाची एफआरपी मिळावी यासाठी पुण्यातील अलका टाॅकीज पासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढला. या माेर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्याबराेबरच याेगेंद्र यादव सहभागी झाले हाेते.

पुणे : शेतकरी सरकारकडे भीक मागत नसून त्यांचे हक्काचे पैसे मागत आहेत. ते त्यांच्या विकलेल्या मालाचे पैसे सरकारी नियमानुसारच मागत आहेत. त्यामुळे ते नाकारण्याचा अधिकार सरकारला नाही. माेदी सरकारने नाेटबंदी केली तशी शेतकरी आता त्यांची वाेटबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा याेगेंद्र यादव यांनी दिला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाची एफआरपी मिळावी यासाठी पुण्यातील अलका टाॅकीज पासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढला. या माेर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्याबराेबरच याेगेंद्र यादव सहभागी झाले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते. दुपारी 1.30 च्या सुमारास शेतकऱ्यांचा माेर्चा अलका टाॅकीज पासून साखर संकुलकडे काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील हजाराे शेतकरी या माेर्चात सहभागी झाले हाेते. 

यादव म्हणाले, एफआरपीची रक्कम ही काही हजार काेटींची आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या या मागणीचा गांभिर्याने विचार केला पाहिजे. जर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा हमीभाव मिळत नसेल तर देशातील शेतकऱ्यांना कुठले अच्छे दिन दाखवणार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संघर्ष हा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा संघर्ष आहे. गेल्या 70 वर्षात काॅंग्रेस सरकारने शेतकऱ्यांना दवाखान्यात भरती करण्याची वेळ आणली हाेती. तर भाजप सरकारने त्यांना सामान्य वार्डातून अतिदक्षता विभागात पाेहचवण्याची तयारी केली आहे. शेतकऱ्यांना एफ आर पी देण्यामागे सरकारचा राजकीय स्वार्थ असून निम्मे कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आहेत तर निम्मे भाजप नेत्यांचे आहेत. त्यामुळे ते त्यांच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. अशा सरकारला आता घरी पाठवण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवPuneपुणेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना