शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान वाढत का नाही याचे कारण आपल्यातच शाेधायला हवे : डाॅ. जयंत नारळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 18:43 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकामध्ये विज्ञान दिनानिमित्त शास्त्रज्ञांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

पुणे : शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान हे मंत्रासारखे पाठ करुन शिकवले जाते. त्यामुळे विद्यार्थी मार्क मिळविण्यापुरते विज्ञान शिकतात. माेठे झाल्यावर त्यांचे कुतूहल कमी हाेत जाते, त्यामुळे विज्ञान वाढत का नाही याचे कारण आपण आपल्यातच शाेधायला हवे असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. 

विज्ञान दिनानिमित्त आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकामध्ये शास्त्रज्ञांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. नारळीकर आणि आयुकाचे शास्त्रज्ञ साेमक रायचाैधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. अवकाशात तारे असताना अवकाश काळे का दिसते ?,  या प्रश्नाचे उत्तर देताना नारळीकर म्हणाले, अवकाशात जेवढे तारे आहेत तेवढे अवकाश प्रकाशमान करण्यासाठी पुरेसे नाहीत त्यामुळे ते तारे आपल्याला दिव्यांसारखे दिसतात. ताऱ्यांच्या रंगाबाबत बाेलताना ते म्हणाले, भाैतिक शास्त्रानुसार रेडिएशनच्या तापमानावरुन त्या ताऱ्याचा रंग ठरत असताे. आपल्याला लाल रंग सर्वात जास्त तप्त असताे असे वाटते, परंतु विज्ञानानुसार निळा रंग हा लालपेक्षा अधिक तप्त असताे. सुर्याबाबत बाेलताना ते म्हणाले, सुर्यासारखे अनेक तारे अकाशगंगेत आहेत. एका टप्यानंतर सुर्यात अनेक बदल हाेतील त्याचे तापमान बदलेल तसेच त्याचा आकारही बदलण्याची शक्यता आहे. 

ग्रामीण भागात विज्ञान जास्तीत जास्त कसे पाेहचायला हवे ?, या प्रश्नाचे उत्तर देताना नारळीकर म्हणाले, विज्ञान सर्वांपर्यंत पाेहचायला हवे, केवळ शहरांपुरते ते मर्यादित असता कामा नये. विविध संस्थाकडून मदत घेऊन गावांमध्ये विज्ञान सेंटर सुरु करता येऊ शकतील. बर्मुडा ट्रंगलमध्ये अनेक विचित्र गाेष्टी घडतात असे सांगितले जाते परंतु तिथे काही नसून त्या ठिकाणी हाेणारे अपघात इतर ठिकाणी सुद्धा हाेऊ शकतात असे बर्मुडा ट्रंगलजवळ राहणाऱ्या आपल्या मित्राने सांगितल्याचेही नारळीकर म्हणाले.  

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकरscienceविज्ञानPuneपुणे