शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

...त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस गप्प का बसले; गोपाळ तिवारी यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 21:25 IST

गुजरातला प्रकल्प जात आहेत म्हणून खुश होत होते काय..? तिवारींचा उलट सवाल

पुणे : सगळेच प्रकल्प गुजरातला जाण्याचे श्रेय मविआ वर तारखेनीशी न्यायप्रविष्ट सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ढकलत असतील. तर मग तत्कालीन विरोधी पक्ष नेते म्हणून आपण मुग गिळून का गप्प होतात, असे सवाल काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे.

याबाबत गोपाळ तिवारी यांनी सांगितले की, आपल्या एका फोनवर बच्चु कडू गोहाटीस गेल्याचे कबुल केले. हा सर्व घटनाक्रम पहाता, ज्यांनी अपरात्री वेषांतर करुन राजकीय घरफोडी करुन मविआ सरकार पाडण्याचे काम केले. ते आज मात्र तथाकथित कागदपत्रे दाखवून जरी सर्व प्रकल्प गेल्याचे खापर मविआ सरकारवर फोडण्यात आपला पुरषार्थ सिध्द करण्याचा प्रयत्न करत असतील. तर मग हे सर्व जरी एकवेळ मान्य केले तरी तत्कालीन विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यावेळी कां गप्प होते..? का गुजरातला जात आहेत म्हणून खुश होत होते काय..? असा उलट सवाल काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसBJPभाजपाGujaratगुजरात