शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलताना काय बोलतो त्याचा संयम ठेवला पाहिजे; पाटलांचा राऊतांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 11:40 IST

संजय राऊत यांची बोलण्याची पात्रता खाली चालली आहे

पुणे : गुजरात विद्यापीठाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन पीएम मोदींच्या पदवीची माहिती आरटीआय कायद्यांतर्गत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देण्याचा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. एप्रिल 2016 मध्ये तत्कालीन सीआयसी एम श्रीधर आचार्युलू यांनी दिल्ली विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठाला सीएम केजरीवाल यांना पीएम मोदींना दिलेल्या पदवीबद्दल माहिती देण्याचे निर्देश दिले होते. तीन महिन्यांनंतर विद्यापीठाने या आदेशाविरोधात याचिका दाखल केली तेव्हा गुजरात उच्च न्यायालयाने सीआयसीच्या आदेशाला स्थगिती दिली.

गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पदवीची मागणी करणाऱ्या प्रकरणात शुक्रवारी निकाल दिला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती देण्याचे गुजरात विद्यानव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर पीठाला निर्देश देणारा केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याशिवाय, न्यायालयाने केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याच दरम्यान आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. 

"मोदींची ही डिग्री बोगस असल्याचं लोक म्हणतात. पण मी म्हणतो- ‘Entire Political Science’ या विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी डिग्री आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच ट्विटमध्ये एका डिग्रीचा फोटो शेअर केला आहे. मोदींची डिग्री फ्रेम करून संसद भवनात लावा असंही म्हटलं आहे. डिग्रीचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत करता करता इतक्या बोलण्याची पात्रता खाली चालली आहे. आपण कोणाबद्दल बोलावं कळत नाही. देशाचे पंतप्रधान ज्यांना जगात उच्च स्थान मिळालं आहे. त्यांच्याबद्दल आपण काय बोललो पाहिजे त्याचा संयम ठेवला पाहिजे. त्यामुळे देशात नकारात्मक भावना तयार होत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले आहेत. 

गिरीश बापट यांच्या अस्थी दर्शनासाठी पाटील पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गिरीश बापट यांच्या अस्थींचा कलश ठेवला होता. खूप लांबून लोकं येत आहेत. आज हा कलश गौरव वाराणसीला घेऊन चालला आहे. या अस्थिंच दर्शन घेण्यासाठी मी आलो होतो. मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो. गिरीश जी यांचा स्वभाव होता की सगळ्या पक्षांचा आदर करायचा. त्यामुळे सगळ्यांना आपला घरातील माणूस गेला आहे असं वाटतं असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी