शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

पोषक वातावरणामुळे यंदा गव्हाचे पीक जोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:34 IST

शेतकऱ्यांचा यंदा गहू पीक अतिशय चांगले आहे. साधारणः २१ दिवस झाल्यावर तणनाशकाची फवारणी

ओतूर : यंदा गव्हाला अतिशय पोषक असे वातावरण लाभले आहे. १० ते १५ दिवसांत गहू मळणी कामाला वेग येणार आहे. यंदा शेतकऱ्यांना १८ ते २० क्विंटल एवढे एकरी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी श्रीराम, सरबती, सत्तर, सतर अंकुर केदार, अशा वेगवेगळ्या गव्हाच्या जातीची लागवड केली आहे.नोव्हेंबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची चांगली मशागत करून व ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करून बरोबर १५.१५.१५ हया खत घातले आहे. अशा शेतकऱ्यांचा यंदा गहू पीक अतिशय चांगले आहे. साधारणः २१ दिवस झाल्यावर तणनाशकाची फवारणी केली. त्यानंतर बरोबर दीड महिन्यानंतर डी.ए.पी. व १९:१९ ची फवारणी केली आहे, तसेच यासाठी प्रोफेक्स सुपर टाकले आहे.मावठा व इतर रोग येऊ नये म्हणून रोगारची फवारणी केली. आतापर्यंत पाण्याच्या पाच पाळ्या झाल्या आहेत. सध्या गव्हाची लोंबी जर पाहिली तर दमदार दाणे भरलेले पाहावयास मिळत आहेत. जवळपास लोंबीत ६० ते ७० त्यापेक्षा अधिक दाणे दिसत आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा गहू काढणीला येईल, असा अंदाज आहे. यंदा गव्हाचे विक्रमी व चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे ओतूर फापाळेशिवार येथील प्रगतिशील शेतकरी शरद अनंता फापाळे यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र