शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

पोषक वातावरणामुळे यंदा गव्हाचे पीक जोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:34 IST

शेतकऱ्यांचा यंदा गहू पीक अतिशय चांगले आहे. साधारणः २१ दिवस झाल्यावर तणनाशकाची फवारणी

ओतूर : यंदा गव्हाला अतिशय पोषक असे वातावरण लाभले आहे. १० ते १५ दिवसांत गहू मळणी कामाला वेग येणार आहे. यंदा शेतकऱ्यांना १८ ते २० क्विंटल एवढे एकरी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी श्रीराम, सरबती, सत्तर, सतर अंकुर केदार, अशा वेगवेगळ्या गव्हाच्या जातीची लागवड केली आहे.नोव्हेंबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची चांगली मशागत करून व ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करून बरोबर १५.१५.१५ हया खत घातले आहे. अशा शेतकऱ्यांचा यंदा गहू पीक अतिशय चांगले आहे. साधारणः २१ दिवस झाल्यावर तणनाशकाची फवारणी केली. त्यानंतर बरोबर दीड महिन्यानंतर डी.ए.पी. व १९:१९ ची फवारणी केली आहे, तसेच यासाठी प्रोफेक्स सुपर टाकले आहे.मावठा व इतर रोग येऊ नये म्हणून रोगारची फवारणी केली. आतापर्यंत पाण्याच्या पाच पाळ्या झाल्या आहेत. सध्या गव्हाची लोंबी जर पाहिली तर दमदार दाणे भरलेले पाहावयास मिळत आहेत. जवळपास लोंबीत ६० ते ७० त्यापेक्षा अधिक दाणे दिसत आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा गहू काढणीला येईल, असा अंदाज आहे. यंदा गव्हाचे विक्रमी व चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे ओतूर फापाळेशिवार येथील प्रगतिशील शेतकरी शरद अनंता फापाळे यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र