शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कितीही यात्रा काढा ; पण लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजेत: दीपाली सय्यद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:44 IST

यात्रेत जनतेच्या अडचणी समजून त्यानंतर यात्रा संपल्यावर असं एखादं पाऊल उचला की यात्रा सफल होईल...

 पुणे : कितीही यात्रा काढा ; मात्र लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजेत असा टोला शिवसंग्राम पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वत:ची राजकीय मते मांडली. सध्या सगळ्या पक्षांनी निवडणुकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काढलेल्या यात्रांच्या संदर्भात त्यांनी आपले मत मांडले. त्या म्हणाल्या की, कितीही यात्रा काढल्या तरी जनतेच्या अडचणी समजायला हव्यात. यात्रेत जनतेच्या अडचणी समजून त्यानंतर यात्रा संपल्यावर असं एखादं पाऊल उचला की यात्रा सफल होईल. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली. मात्र कुठून, काय असा विचार केला नसल्याचे त्यांनी सांगितले. मी महिला प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी लढण्यास सांगितले तरी लढेन असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकार