शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कितीही यात्रा काढा ; पण लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजेत: दीपाली सय्यद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:44 IST

यात्रेत जनतेच्या अडचणी समजून त्यानंतर यात्रा संपल्यावर असं एखादं पाऊल उचला की यात्रा सफल होईल...

 पुणे : कितीही यात्रा काढा ; मात्र लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजेत असा टोला शिवसंग्राम पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वत:ची राजकीय मते मांडली. सध्या सगळ्या पक्षांनी निवडणुकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काढलेल्या यात्रांच्या संदर्भात त्यांनी आपले मत मांडले. त्या म्हणाल्या की, कितीही यात्रा काढल्या तरी जनतेच्या अडचणी समजायला हव्यात. यात्रेत जनतेच्या अडचणी समजून त्यानंतर यात्रा संपल्यावर असं एखादं पाऊल उचला की यात्रा सफल होईल. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली. मात्र कुठून, काय असा विचार केला नसल्याचे त्यांनी सांगितले. मी महिला प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी लढण्यास सांगितले तरी लढेन असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकार