शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

'6 हजार रुपयांत कसं पोट भागवणार, जसं पेराल तसंच उगवणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 10:48 PM

महाआघाडीबाबत बोलताना, रस्सीखेच करण्यापेक्षा शेतकऱ्यांकड लक्ष द्या. मी तुम्हाला सांगण्याइतका मोठा नाही. पण, शेवटी जनतेचा कौल महत्वाचा आहे.

मुंबई - छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनश्याम दरोडेने आगामी निवडणुकांविषयी भाष्य केलं आहे. तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 6 हजार रुपयांवरुनही त्यानं सरकारला प्रश्न विचारले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या सहा हजार रुपयांत कसं पोट भागवणार, जनावरांना चारा कसा देणार, असे म्हणत त्याने मोदी सरकारच्या सहा हजार रुपयांच्या सन्मान योजनंला गाजर असं म्हटल आहे. तसेच सहा हजार रुपयांपेक्षा आम्हाला हमी भाव द्या, अशीही मागणी घनश्याम याने सरकारकडे केली आहे. 

महाआघाडीबाबत बोलताना, रस्सीखेच करण्यापेक्षा शेतकऱ्यांकड लक्ष द्या. मी तुम्हाला सांगण्याइतका मोठा नाही. पण, शेवटी जनतेचा कौल महत्वाचा आहे. कारण, जसं पेराल तसं उगवल. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नुसतं बोलू नका, डायरेक्ट क्रिया करा. आमचा शेतकरी भोळा असून लगेचच तुम्हाला तो मतं देतो. आज, शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा नाही. दुध प्रत्येकाला पाहिजे, पण जनावरं जगली तर दुध मिळेल, असे म्हणत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिकडीनं घनश्यामनं आपलं मत मांडलं आहे. तसेच तरुण मुलांनी शेतीचा व्यवसाय स्विकारावा, पण आधुनिक शेती करावी. आधुनिक तंत्रशुद्ध शेतीच आपल्याला वाचवू शकते, असेही त्याने म्हटले. 

दरम्यान, मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करतात, पण कर्जमाफी मिळत नाही. सरकार शेतकऱ्यांसाठी योजना करते, पण योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे सरकारने 6 हजार रुपये देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी घनश्यामनं केली आहे.   

टॅग्स :Farmerशेतकरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड