शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आम्ही आरएसएसचा विराेध करत नाही हा आंबेडकरांनी लावलेला जावई शाेध : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 19:05 IST

आरएसएसचा प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेला मुद्दा हास्यास्पद आहे. आम्ही आरएसएसचा विराेध करत नाही हा आंबेडकरानी लावलेला जावई शाेध आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली.

पुणे : आरएसएसचा प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेला मुद्दा हास्यास्पद आहे. आम्ही आरएसएसचा विराेध करत नाही हा आंबेडकरानी लावलेला जावई शाेध आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. 

चव्हाण म्हणाले, आरएसएसशी आम्ही नेहमीच भांडत आलाेय. राहुल गांधींवर तर आरएसएसने केस केली आहे. काॅंग्रेसकडून आरएसएसवर तीन वेळा बंदी घालण्यात आली हाेती. त्यामुळे काॅंग्रेस आरएसएसशी भांडत नाही हा आंबेडकरांनी लावलेला जावई शाेध आहे. आम्ही त्यांना आरएसएसला संविधानाच्या चाैकटीत कसे आणायचे याचा मसुदा तयार करण्यास सांगितले, त्यावर काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस डाेळे झाकून सही करेल असे आम्ही त्यांना म्हंटले आहे. असे असताना आंबेडकर का कुरापत काढत आहेत ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच आंबेडकरांना आघाडीत येण्यासाठी दाेन प्रस्ताव पाठविल्याचेही चव्हाण यावेळी म्हणाले. तसेच युतीच्या विराेधात सर्व सेक्युलर, लाेकशाही विचारांच्या नेत्यांनी एकत्र येऊन युती विराेधात एकास एक उमेदवार उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPuneपुणे