शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ज्वारी जळण्याच्या मार्गावर, शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 23:41 IST

शेतकरी हवालदिल : उत्पादनखर्चही निघेना, उत्पादनात होणार घट

निमसाखर : निमसाखर (ता. इंदापूर) व परिसरात अल्पपावसात रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी केलेली धूळपेर आणि त्यानंतर मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेतकºयांच्या शेतातील पिके डोलू लागली आहेत. मात्र, सध्या पाटबंधारे खात्याकडून शेतकºयांच्या उभ्या पिकांना पाण्याची गरज भासत असून, इतर पिकांसह ज्वारीसारखी पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत.

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, दगडवाडी, घोरपडवाडी यासह अन्य भागात अल्प पाऊस झाला आहे. पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्याने अल्प ओलिवर तर काही ठिकाणी पाणी उपलब्धतेनुसार, भिजवून, तर काही ठिकाणी शेतकºयांनी रब्बी हंगामातील धूळपेर (कोरडीवर पेर) केली. यानंतर अधूनमधून रिमझीम पाऊस तर पाटबंधारे खात्याच्या मध्यंतरी दिलेल्या आवर्तनामुळे कुठेतरी शेतामध्ये पिके डोलताना पहावयास मिळत आहे. यावेळी जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण सुदरीक म्हणाले की, सध्या रब्बीचे पहिले आवर्तन सुरु असून येत्या काही दिवसांत हे आवर्तन संपेल. यानंतर दुसरे आवर्तनावेळी शेतकºयांच्या शेतीला खात्याकडून पाणी उपलब्ध होईल. या आवर्तनावेळी पिण्यासाठी पहिले प्राधान्य देत उभ्या पिकांना पाणी दिले जाणार असल्याची माहिती सुदरीक यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी