शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
7
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
8
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
9
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
10
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
11
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
12
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
13
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
14
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
15
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
16
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
17
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
18
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
19
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
20
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व पुण्याला पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: January 5, 2015 00:54 IST

भामा-आसखेड धरणातून वडगाव शेरी मतदारसंघात पाणी आणण्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वल्गना करण्यात आल्या

विशाल दरगुडे, वडगाव शेरीभामा-आसखेड धरणातून वडगाव शेरी मतदारसंघात पाणी आणण्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वल्गना करण्यात आल्या. परंतु, निवडणुका पार पडल्यानंतर धरणातून पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीला अडथळ््यांची शर्यत करावी लागत आहे. भूसंपादनामुळे अनेक ठिकाणी कामे रखडल्याने वडगाव शेरी व नगर रस्ता परिसरातील नागरिकांना पाण्याची वाट पाहावी लागणार आहे. पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून सुमारे ३८० कोटींची भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याची योजना मंजूर केली आहे. त्यासाठी केंद्र ५० , राज्य शासनाकडून २० व पालिका ३० टक्के वाटा उचलणार आहे. जून २०१४ प्रकल्पाला सुरुवात झाली. जून २०१६ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. साधारणत: भामा आसखेड धरणापासून ४२ किलोमीटर अंतरातून बंदिस्त वहिनीद्वारे २.८ टीएमसी पाणी आणले जाणार आहे. त्यामुळे मुख्य नगर रोडवरील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगाव शेरी, खराडी, चंदननगर या भागातील नागरिकांचा २०४१ पर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटणार असून, नागरिकांची टँकरमाफियांच्या कचाट्यातून सुटका होणार आहे.काही दिवसांपूर्वी वनविभागाने भूसंपादनास परवानगी दिली. मात्र, खासगी जागेतून जलवाहिनी टाकण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. भूसंपादनाअभावी योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. भामा-आसखेड धरणग्रस्तांचे आधी पुनर्वसन करा, त्यानंतर प्रकल्प राबवा, अशी भूमिका धरणग्रस्त शेतकऱ्यांनी घेऊन जलवाहिनी टाकण्याचे काम बंद पाडले आहे.बंदिस्त जलवाहिनीस तीव्र विरोध झाल्यानंतर भामा-आसखेडमधून पाणी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्प अडचणीत आला आहे.