शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

अटलजींच्या हस्ते झाले होते छत्रपती संभाजीमहाराज पुतळ्याचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 01:05 IST

डेक्कनच्या पुलावर असणाऱ्या छत्रपती संभाजीमहाराजांच्या पुतळ्याचे अनावरण १० आॅक्टोबर १९८६ रोजी अटलजींच्या हस्ते झाले होते.

डेक्कनच्या पुलावर असणाऱ्या छत्रपती संभाजीमहाराजांच्या पुतळ्याचे अनावरण १० आॅक्टोबर १९८६ रोजी अटलजींच्या हस्ते झाले होते. सुरेश नाशिककर त्यावेळी उपमहापौर होते. त्यांनी महतप्रयासाने अटलजींची तारीख मिळवली. संभाजीमहाराजांबाबत अटलजी काय बोलणार, असा बहुतेकांचा समज होता. प्रत्यक्षात मात्र अटलजींनी सव्वा तास भाषण केले. संभाजी महाराजांवरचे सर्व आक्षेप त्यांनी खोडून काढले. एकाही आक्षेपाला इतिहासात कसलाही पुरावा नाही, जे सांगितले जाते ते केवळ कथाकाव्यांमधून सांगितले जाते. आपले साहित्य प्रभावी करण्यासाठी म्हणून ही अनैतिहासिक जोड तत्कालीन लेखकांनी दिली. प्रत्यक्षात संभाजीमहाराज हे धर्मरक्षक,प्रचंड शारीरिक सामर्थ्य असणारे, रयतेप्रती कणव असलेले राजे होते, असे अटलजींनी ठासून सांगितले व अशा राजांच्या पुतळ्याचे अनावरण आपण अत्यंत भक्तीभावाने व अभिमानाने करतो आहे, असेही ते म्हणाले. संभाजीमहाराजांचे डोळे काढले गेले त्यावरही त्यांनी ‘आँखे निकाली तो क्या हुआ, स्वराज्य का सपना तो नही मिटा सका’, अशीरचना ऐकवली होती. सुरेश नाशिककर आजही त्या आठवणींनी गहिवरून येतात.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPuneपुणे