शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

खेड तालुक्यात चक्री वादळाने घर पडून घडलेल्या दुर्घटनेत मायलेकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 19:02 IST

मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत देऊ मिळवुन देणार माजी खासदार आढळराव पाटील यांचे आश्वासन 

ठळक मुद्देखेड तालुक्यात झालेल्या चक्री वादळाने अनेक गावांत सार्वजनिक व इमारती, मालमत्ताचे नुकसान

राजगुरुनगर: खेड तालुक्यात प्रश्चिम भागात चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. या चक्रीवादळात वाहगाव (ता. खेड ) येथे घराच्या भिंतीखाली सापडून मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घर अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत पडुन मंजाबाई अनंता नवले (वय ६५ )यांचे निधन झाले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा नारायण अनंत नवले (वय ३८) याचे गुरुवारी (दि. ४) सकाळी उपचारा दरम्यान निधन झाले. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. माजी खासदार आढळराव पाटील यांनी वहागाव येथे गुरुवारी दुपारी भेट देऊन या परिवाराचे सांत्वन केले.

      चक्री वादळाने नुकसान झालेल्या नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक साहाय्य मिळावे अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी बोलुन केली आहे. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ही मदत तातडीने मिळविण्यासाठी आग्रह धरणार आहोत.याशिवाय वहागाव(ता. खेड )येथे भिंत कोसळून मयत झालेल्या मायलेक अशा दोन व्यक्तींना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी चर्चा केली आहे.ही शासकीय मदत देखील या कुटुंबातील वारसांना तात्काळ मिळवुन देऊ असा विश्वास माजी खासदार ,शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

खेड तालुक्यात झालेल्या चक्री वादळाने अनेक गावांत सार्वजनिक व इमारती, मालमत्ताचे नुकसान झाले. तत्पूर्वी चाकण येथे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कर्त्या व्यक्तीची भेट घेऊन त्यांना २५ हजार रुपयांची मदत आढळराव पाटील यांनी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर,परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यावेळी उपस्थित होते. जिल्हा माजी सभापती अरुण चांभारे, सुखदेव पानसरे आदींनी वहागाव आणि नुकसान ग्रस्त भागात नागरिकांची भेट घेऊन दिलासा दिला. यावेळी पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेंकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी   भेट दिली. अधिकाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी आदेश दिले.

तालुक्यातील नुकसानीची पाहणी व पंचनामे करून नुकसान शेतकरी व नागरिकांना शासनाने मदत करावी.तालुक्यातील खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली. 

टॅग्स :KhedखेडShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावAccidentअपघातCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळDeathमृत्यू